Posts

Showing posts from April, 2021

बाबासाहेब यांच्या चळवळीची प्रसंगिक्तता

 बाबासाहेब  यांच्या  चळवळीची प्रसंगिक्तता Dr.Ramesh Ramra Bainwad Head and Department and Research Gauid Nutan Mahavidyalaya Sailu District Parbhani Maharashtra Mail ID . rameshbainwad@gmail.com Mobile no. 9960348737. गोषवारा : (‌Abstract ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळ्या लोकांना न्याय व त्यांचे हक्क व मिळण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून रक्ताचे पाणी करून दलित उद्धारासाठी शक्तीचे शक्तिशाली चळवळ उभी केली परंतु आज दलित नेत्यांनी ही चळवळ स्वतःच्या शूद्र स्वार्थासाठी गटातटात तुकड्या तुकड्यात विभागून संकुचित करून चळवळीचे तीन तेरा नऊ अठरा वाजले आहेत ही चळवळ निष्फळ ठरली तर आंबेडकरी जनतेला न्याय कोण देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आंबेडकरी जनता आक्रमक आहे क्रांतिकारी आहे परंतु नेतृत्वात नसेल तर या जनतेच्या पदरात त्यांचे हक्क आणि न्याय कोण देणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे म्हणून सर्व गटातील संघटनांनी एकत्र येऊन आंबेडकरी जनतेला त्यांचे हक्क व न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी उभे केलेल्या चळवळीचे फलित होईल असे या ठिकाणी मला वाटते. ...

“A Critical study of the impact of the Corona epidemic on the social, mental and emotional life of the people of Maharashtra during the lockdown period from March 2020 to June 2020”

  “A Critical study of the impact of the Corona epidemic on the social, mental and emotional life of the people of Maharashtra during the lockdown period from March 2020 to June 2020” Dr. Ramesh Ramrao Bainwad HOD and Research Guide in Political Science                                                                   Nutan Mahavidyalaya, Sailu, Dist. Parbhani (MH) Abstract:  Human life has been plagued by thousands of diseases since its inception. Mankind has come a long way in overcoming them all. The plague of 1918 killed about 1.5 billion people. Billions of people die every year in the world. If you check the global mortality rate, someone dies somewhere in a second or 1.8 seconds. No one in this world was born with an immortal belt. So death is an inescapable truth. A few months ago, 12,000 to 25,000 people d...
  नक्षलवाद आदिम आदिवासीच्या जीवना समोरचा एक आव्हान   डॉ. रमेश रामराव बैनवाड  सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख नूतन महाविद्यालय सेलू.जि.परभणी   Mail Id rameshbainwad@gmail.com Mobile no .9960348737 Abstract :                                                विस्थापित आदिम आदिवासी भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे उलटली देशाच्या स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला आला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशात धरण प्रकल्प खाद्य उद्योग वीज प्रकल्प रस्ते कारखाने सार्वजनिक वनाची कच्चामाल लाकूड बांबू तेंदूची पाने याचा व्यापार विकास योजनेत करण्यात आला परंतु आदिम आदिवासींचे हक्काचे निवासी क्षेत्र त्याची पवित्र भूमी त्याची पवित्र माता त्याच्या लेखी पवित्र व पूजनीय असलेले डोंगर खर दर्‍या-कपार्‍या पशुपक्षी प्राणी या हिरव्या देवापासून त्याला विस्थापित व्हावे लागत आहे एकेकाळी जंगलाचा राजा असलेला आदिम आदिवासी त्याच्या भूमीत व जंगलात चोर भिकारी सालगडी व...